₹280.00
शेती हे एक शास्त्र आहे आणि त्या शास्त्राप्रमाणे शेती केल्यास ती फायद्याची ठरते. आपली शेती हवामानावर, पावसावर अवलंबून असते. त्यांचा विचार करूनच नांगरटीपासून धान्य-साठवणीपर्यंत सर्व विषय इथे हाताळले आहेत. नव्या शेतीचा विचार करून, नवीन आव्हाने स्वीकारून, शेती फायद्याची करून महाराष्ट्र सुजलाम् सुफलाम् करण्याचा प्रयत्न प्रत्येक शेतकऱ्याने करावा, यादृष्टीने हे पुस्तक वाचावे, अशी विनंती आहे.