₹70.00
आज प्रत्येकालाच कल्पनेच्या उपयुक्तेत रस आहे,खुद्द कल्पनेत नाही. अरे, मोहरीएवढं बी वटवृक्षाचं.पण उद्याच्या अजस्त्र वटवृक्षाचे सगळे गुणधर्मअसतात त्याच्यात. पुढच्या विशाल वटवृक्षातसर्वांनाच रस, पण बीजात नाही;मग वटवृक्ष मिळावा कसा?बीजात आनंदानं रस घेणारे वेडे फार थोडे.चंगळवादाच्या वावटळीत जीव धरून असतीलकुठं कुठं! पण समाजाला आनंदानं जगता यावं,अशी व्यवस्था निर्माण करणं हेच जर आपलंउद्दिष्ट असेल, तर या वेड्यांच्या आनंदालाअपरंपार महत्व आहे.