₹120.00
मराठी वाड्मयात हा पहिलाच प्रयत्न आहे.मुलांना वाढदिवसाला, परीक्षेतील यशानंतरकिंवा इतर समयोचित प्रसंगी काय बक्षीस द्यावे,यक्षप्रश्न सुज्ञ पालकांपुढे असतो,तो सुटायला या गाथेचा उपयोग होईल;पण हा उपयोग केवळ मुलांपुरता मर्यादित नसूनमोठयांनाही त्याचा फायदा होईल.मुलांच्या प्रश्नांची उत्तरे शोधतानावडील माणसेपण शहाणी होतात.मला स्वतःला ह्या गाथेतूनपुष्कळ शिकायला मिळाले.डॉ. जयंत नारळीकर सल्लागार संपादक