₹200.00
गणित म्हटले की डोळ्यापुढे येतातशून्य ते नऊ हे अंक, दशमान पद्धती,वर्गमूळ अन् घनमूळ, त्रिज्या अन् क्षेत्रफळ,गुणाकार-भागाकार, बेरीज-वजाबाकीबीजगणित-भूमिती-अंकगणित-संख्याशास्त्र.पण यातल्या कितीतरी गोष्टीशोधल्या गेल्या तीन हजार वर्षांपूर्वीआणि त्याही आपल्या भारतात !आर्यभट्ट, भास्ककराचार्य, माधवआणि अशा कितीतरी महान गणितज्ञांचीभली मोठी परंपरा सांगणारे भारतीय गणित.हे गणित आणि त्यातले सिध्दांतसंस्कृत भाषेतच का अडकून पडले?त्याचे आजच्या संगणकयुगाशीकाही नाते आहे का?
या प्रश्नांची उत्तरे उलगडून दाखवणारामौल्यवान ग्रंथ.